राज्यातील ४० बंडखोर नेत्यांची भाजपा पक्षातून हकालपट्टी


मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर पर्यंत मुदत होती.त्यामधील काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.तर काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही.


यावेळी महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.


पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये सावंतवाडीतील विशाल परब, श्रीगोंदामधील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधील सुनील बंडगर, अमरावती येथील जगदीश गुप्ता, साकोलीतील सोमदत्त करंजकर, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शोभा बनशेट्टी यांच्यासह एकूण ४० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Jalgaon News : अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; 305 जण रंगेहात ताब्यात

Jalgaon News : रेल्वे प्रवास करताना रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रेते (Food vendors) येत असतात. यातील बऱ्याच जणांकडे परवाना नसतो.

Pranit More : प्रणित मोरेच्या शोवर सायबरचा मोठा दणका! डॉ. सेजल पवारसह तिघांविरोधात गुन्हा; समन्सही बजावले

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या वादग्रस्त शोप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केली

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Suraj Chavan : गुड न्यूज! सूरज चव्हाणच्या घरी येणार चिमुकला पाहुणा! 'बिग बॉस मराठी' विजेत्याने दिली गोड बातमी

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील