या गोष्टी हातातून पडणे मानले जाते अशुभ, खराब वेळ सुरू होण्याचे देतात संकेत

मुंबई: वास्तुनुसार किचनमध्ये हातातून काही खास गोष्टी पडणे हे अशुभ मानले जाते. या गोष्टी जर सातत्याने तुमच्या हातातून पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाणून घेऊया शास्त्रांमध्ये कोणत्या गोष्टी हातातून पडणे अशुभ मानले जाते.



मीठ


मीठाला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये जेवण बनवताना मीठ पडणे हे स्वाभाविक आहे. मात्र हे जर सातत्याने होत असेल तर ते चांगले नाही. असे म्हणतात की मीठ सतत पडल्याने आर्थिक नुकसान, घरात वादविवाद होणे तसेच वाईट वेळ सुरू होण्याचे संकेत मानले जातात. पितरे नाराज असल्याकडे ही गोष्ट इशारा करते.



दूध


किचनमध्ये दूध पडणेही सामान्य आहे. मात्र हे सतत होणे पितरे आपल्यावर नाराज असल्याचे दर्शवते. याकडेही दुर्लक्ष करू नका. घरात दूध पडणे अतिशय अशुभ असते. असे म्हणतात यामुळे कामात अडथळा निर्माण होतो.



मोहरीचे तेल


शनीच्या दृष्टीदोषाासून बचावासाठी देवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मात्र तेल हातातून सतत पडणे हा एक अशुभ संकेत असतो. किचनमध्ये जर सातत्याने तेल पडत असेल तर आर्थिक तंगी, आरोग्यासंबंधी समस्या आणि कौटुंबिक कलहासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड