मुंबई: वास्तुनुसार किचनमध्ये हातातून काही खास गोष्टी पडणे हे अशुभ मानले जाते. या गोष्टी जर सातत्याने तुमच्या हातातून पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाणून घेऊया शास्त्रांमध्ये कोणत्या गोष्टी हातातून पडणे अशुभ मानले जाते.
मीठाला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये जेवण बनवताना मीठ पडणे हे स्वाभाविक आहे. मात्र हे जर सातत्याने होत असेल तर ते चांगले नाही. असे म्हणतात की मीठ सतत पडल्याने आर्थिक नुकसान, घरात वादविवाद होणे तसेच वाईट वेळ सुरू होण्याचे संकेत मानले जातात. पितरे नाराज असल्याकडे ही गोष्ट इशारा करते.
किचनमध्ये दूध पडणेही सामान्य आहे. मात्र हे सतत होणे पितरे आपल्यावर नाराज असल्याचे दर्शवते. याकडेही दुर्लक्ष करू नका. घरात दूध पडणे अतिशय अशुभ असते. असे म्हणतात यामुळे कामात अडथळा निर्माण होतो.
शनीच्या दृष्टीदोषाासून बचावासाठी देवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मात्र तेल हातातून सतत पडणे हा एक अशुभ संकेत असतो. किचनमध्ये जर सातत्याने तेल पडत असेल तर आर्थिक तंगी, आरोग्यासंबंधी समस्या आणि कौटुंबिक कलहासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…