या गोष्टी हातातून पडणे मानले जाते अशुभ, खराब वेळ सुरू होण्याचे देतात संकेत

मुंबई: वास्तुनुसार किचनमध्ये हातातून काही खास गोष्टी पडणे हे अशुभ मानले जाते. या गोष्टी जर सातत्याने तुमच्या हातातून पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाणून घेऊया शास्त्रांमध्ये कोणत्या गोष्टी हातातून पडणे अशुभ मानले जाते.



मीठ


मीठाला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये जेवण बनवताना मीठ पडणे हे स्वाभाविक आहे. मात्र हे जर सातत्याने होत असेल तर ते चांगले नाही. असे म्हणतात की मीठ सतत पडल्याने आर्थिक नुकसान, घरात वादविवाद होणे तसेच वाईट वेळ सुरू होण्याचे संकेत मानले जातात. पितरे नाराज असल्याकडे ही गोष्ट इशारा करते.



दूध


किचनमध्ये दूध पडणेही सामान्य आहे. मात्र हे सतत होणे पितरे आपल्यावर नाराज असल्याचे दर्शवते. याकडेही दुर्लक्ष करू नका. घरात दूध पडणे अतिशय अशुभ असते. असे म्हणतात यामुळे कामात अडथळा निर्माण होतो.



मोहरीचे तेल


शनीच्या दृष्टीदोषाासून बचावासाठी देवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मात्र तेल हातातून सतत पडणे हा एक अशुभ संकेत असतो. किचनमध्ये जर सातत्याने तेल पडत असेल तर आर्थिक तंगी, आरोग्यासंबंधी समस्या आणि कौटुंबिक कलहासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

ड्रायव्हरने फरहान अख्तरला घातला १२ लाखांचा गंडा, जाणून घ्या अधिक माहिती...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याची आई हनी इराणी यांच्या ड्रायव्हरने पेट्रोलच्या नावाखाली तब्बल १२ लाखांचा चुना

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून