या गोष्टी हातातून पडणे मानले जाते अशुभ, खराब वेळ सुरू होण्याचे देतात संकेत

मुंबई: वास्तुनुसार किचनमध्ये हातातून काही खास गोष्टी पडणे हे अशुभ मानले जाते. या गोष्टी जर सातत्याने तुमच्या हातातून पडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जाणून घेऊया शास्त्रांमध्ये कोणत्या गोष्टी हातातून पडणे अशुभ मानले जाते.



मीठ


मीठाला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. किचनमध्ये जेवण बनवताना मीठ पडणे हे स्वाभाविक आहे. मात्र हे जर सातत्याने होत असेल तर ते चांगले नाही. असे म्हणतात की मीठ सतत पडल्याने आर्थिक नुकसान, घरात वादविवाद होणे तसेच वाईट वेळ सुरू होण्याचे संकेत मानले जातात. पितरे नाराज असल्याकडे ही गोष्ट इशारा करते.



दूध


किचनमध्ये दूध पडणेही सामान्य आहे. मात्र हे सतत होणे पितरे आपल्यावर नाराज असल्याचे दर्शवते. याकडेही दुर्लक्ष करू नका. घरात दूध पडणे अतिशय अशुभ असते. असे म्हणतात यामुळे कामात अडथळा निर्माण होतो.



मोहरीचे तेल


शनीच्या दृष्टीदोषाासून बचावासाठी देवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मात्र तेल हातातून सतत पडणे हा एक अशुभ संकेत असतो. किचनमध्ये जर सातत्याने तेल पडत असेल तर आर्थिक तंगी, आरोग्यासंबंधी समस्या आणि कौटुंबिक कलहासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी