Gold Silver Rate : ग्राहकांना दिलासा! दिवाळीनंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण

  45

मुंबई : दिवाळी सणाच्या काळात सोनं-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Rate Today) मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत होती. मात्र आता दिवाळी सणानंतर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण (Price Decrease) झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज चांदीच्या दरात १२४ रुपयांची घसरण झाली असून ९४ हजार १६० रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांची घट झाली असून आज सोनं प्रतितोळा ८० हजार २४० रुपयांवर स्थिरावले आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घसरले असून प्रतितोळा ७३ हजार ५५९ रुपये वर १८ कॅरेट सोन्याची किंमत १२० रुपयांनी घसरुन ६० हजार १८० रुपयांवर स्थिरावली आहे.


दरम्यान, तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होत असून यावेळी सोन्याच्या मागणीतही मोठी वाढ होते. त्यामुळे याकाळात पुन्हा सोनं चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी

पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे

Indus Water Treaty: पाकिस्तानची भारताला पाणी देण्याची विनंती; चार वेळा पाठवले पत्र

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताला चार वेळा पत्र लिहून सिंधू पाणी करार (IWT) स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार