Dates: महिलांसाठी खजूर आहे फायदेशीर, दररोज रिकाम्या पोटी खा २ खजूर

  63

मुंबई: खजूर तर सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. मात्र पुरुषांपेक्षा जास्त महिलांसाठी हे चांगले असते. महिलांनी रिकाम्या पोटी २ खजूर खाल्ल्यास अधिक फायदे होतात.

प्रजननासाठी चांगले


खजूर प्रजनन क्षमतेपासून ते ओव्ह्युलेशन, हार्मोन संतुलन आणि प्रसवासाठी मदत करते. खजुरामुळे नैसर्गिक प्रसवाची शक्यता अधिक वाढते.

गर्भावस्थेत पोषण


गर्भावस्थेदरम्यान शरीरास अधिक पोषणाची गरज असते. त्यामुळे यादरम्यान खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात फोलेटचे प्रमाण अधिक असते. यात बी व्हिटामिन असते जे बाळाच्या विकासासाठी महत्त्वाचे असते.

हाडांचे आरोग्य


खजुरामध्ये बोरॉन असते हे एक असे खनिज आहे जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. खजुराच्या नियमित सेवनाने हाडांचे आरोग्य चांगले राहते.

केसांचे आरोग्य


खजुरामध्ये आर्यन मोठ्या प्रमाणात असते. जे स्काल्पमध्ये रक्त प्रवाहाला चालना देते. तसेच केसांच्या विकासासाठी मदत करते.

त्वचेचे आरोग्य


खजुरामद्ये व्हिटामिन सी आणि डी भरपूर प्रमाणात असते. यामुळे कोलेजनचा विकास होतो.

मेंदू तल्लख होतो


खजुरामध्ये अँटीऑक्सिडंट असतात यामुळे मेंदूचे कार्य चांगले होते. खजुरामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता कमी असते.
Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे