कधीही दुसऱ्याकडून मागून वापरू नका या गोष्टी, नाहीतर...

मुंबई: अनेकदा काही लोक एकमेकांच्या गोष्टी वापरण्याआधी काहीच विचार करत नाहीत. मात्र अनेकदा ही सवय आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.


वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने आपण कंगालही होऊ शकतो. पैशांची तंगी जाणवू शकते. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती कधीही दुसऱ्या व्यक्तींचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधू नये.


वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधणे अशुभ होऊ शकते. अशी मान्यता आहे की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे घड्याळ घातले तर त्याला आर्थिकसह प्रत्येक गोष्टीत वाईट वेळ येऊ शकते.


वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाचे कपडे घालू नयेत. असे करणे अशुभ असते. जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे घालत असाल तर तुम्हाला दारिद्र्य घेरू शकते. त्या व्यक्तीला आर्थिक रूपाने त्रास होऊ शकतो.


वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल मागून वापरू नये. दुसऱ्यांचा रूमाल वापरला तर यामुळे त्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो.

Comments
Add Comment

क्षुल्लक वादा वरून प्रियकराणे प्रियसीला केली मारहाण . . .

पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . एका प्रियकराने आपल्या प्रियसीला एका कपड्या च्या दुकानात

कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश नाही; पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच – अन्न नागरी पुरवठा विभाग

नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाचा खुलासा मुंबई : राज्यातील अन्नधान्य वाहतूक निविदा

Pune : वाढत्या गरमीमुळे धरणाचं पाणी आठलं आणि झाला मोठा चमत्कार...ऐकून व्हाल चक्क

पुणे : धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ

Ivory Smuggling Racket Busted : भारतीय हस्तिदंत तस्करीचा पर्दाफाश! ४ किलो हत्तीच्या सुळ्यांसह तिघे जेरबंद

कर्नाटक : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर विभागीय पथकाने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत भारतीय

Salman khan : सलमान खानकडून फॅन्सना खास भेट; आगामी चित्रपटाच हृदयस्पर्शी गाणं रिलीज !

सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मातृभूमी' (Matrubhoomi) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची

Crime : कॅनडातील भारतीय विद्यार्थिनीची क्रूर पणे केली हत्या... ती भारतीय होती म्हणून केली हत्या ? सत्य आलं समोर

पोलिसांनी काय म्हटलंय?कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीची हत्या झाली आहे. २२ वर्षाची विद्यार्थिनी ती मूळची