मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम असणारी मालिका लवकरच प्रेक्षकांचं निरोप घेणार आहे. चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा लवकरच मालिकेचा अंतिम भाग प्रदर्शित केला जाईल. मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी पोस्ट करत ही माहिती दिली.
आई कुठे काय करते या मालिकेचं कथानक बरीच वळणं घेताना दिसले. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिका रटाळ झाली असून आता बंद करा अशी टीका करण्यात येत होती. दरम्यान आता स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…