घरामध्ये या ठिकाणी दररोज लावा एक दिवा, पैशाने भरलेली राहील तिजोरी

  93

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दररोज दिवा लावल्याने सुख-समृ्द्धीचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. नकारात्मकता निघून जाते.


वास्तुशास्त्रानुसार जर घरात नियमितपणे दिवा लावल्यास घरात नेहमी आनंदीआनंद राहतो. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनात यश मिळते. पैशांची तंगी राहत नाही.


जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार एक खास जागी दिवा लावला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार धन प्राप्ती हवी असेल तर दररोज घराच्या दारावर साफसफाई करून दिवा लावला पाहिजे.


वास्तुशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हे काम करावे. ज्या घराच्या चौकटीवर नेहमी दिवा लावला जातो तेथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य कायम राहते. लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा निघून जातो आणि कुटुंबात धन-दौलत वाढते.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही.संबंधित बाबींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे.