घरामध्ये या ठिकाणी दररोज लावा एक दिवा, पैशाने भरलेली राहील तिजोरी

  97

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दररोज दिवा लावल्याने सुख-समृ्द्धीचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. नकारात्मकता निघून जाते.


वास्तुशास्त्रानुसार जर घरात नियमितपणे दिवा लावल्यास घरात नेहमी आनंदीआनंद राहतो. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनात यश मिळते. पैशांची तंगी राहत नाही.


जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार एक खास जागी दिवा लावला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार धन प्राप्ती हवी असेल तर दररोज घराच्या दारावर साफसफाई करून दिवा लावला पाहिजे.


वास्तुशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हे काम करावे. ज्या घराच्या चौकटीवर नेहमी दिवा लावला जातो तेथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य कायम राहते. लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा निघून जातो आणि कुटुंबात धन-दौलत वाढते.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही.संबंधित बाबींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

रणबीर-आलियाच्या नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आलिया संतापली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुंबईत एक नवं घर बांधत आहेत, ज्याची किंमत

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील