घरामध्ये या ठिकाणी दररोज लावा एक दिवा, पैशाने भरलेली राहील तिजोरी

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दररोज दिवा लावल्याने सुख-समृ्द्धीचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. नकारात्मकता निघून जाते.


वास्तुशास्त्रानुसार जर घरात नियमितपणे दिवा लावल्यास घरात नेहमी आनंदीआनंद राहतो. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनात यश मिळते. पैशांची तंगी राहत नाही.


जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार एक खास जागी दिवा लावला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार धन प्राप्ती हवी असेल तर दररोज घराच्या दारावर साफसफाई करून दिवा लावला पाहिजे.


वास्तुशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हे काम करावे. ज्या घराच्या चौकटीवर नेहमी दिवा लावला जातो तेथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य कायम राहते. लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा निघून जातो आणि कुटुंबात धन-दौलत वाढते.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही.संबंधित बाबींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये