Aishwarya Rai: पती अभिषेक बच्चनपेक्षा तीनपट आहे ऐश्वर्याची नेटवर्थ

  100

मुंबई: ऐश्वर्या १ ऑक्टोबरला आपला ५१वा वाढदिवस साजरा करणार आहे. अभिनेत्रीने १९९७ मध्ये आलेला सिनेमा और प्यार हो गया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या सिने करिअरला २७ वर्षे झाली आहेत आणि इतक्या वर्षात तिने केवळ आपली ओळखच बनवली नाही तर जबरदस्त कमाई केली. ऐश्वर्या राय सिनेमांमध्ये जरी कमी अॅक्टिव्ह असली तरी त्यानंतरही दर वर्षी कोट्यावधींची कमाई करते.


ऐश्वर्या राय श्रीमंतीच्या बाबतीत अनेक दिग्गज कलाकारांना मात देते. ती बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीची नेटवर्थ तिच्या पती अभिषेक बच्चनपेक्षाही अधिक आहे. रिपोर्टनुसार ऐश्वर्या रायची नेटवर्थ ८०० कोटी रूपये आहे. ही नेटवर्थ तिचे पती अभिषेक बच्चनपेक्षाही अधिक आहे ज्याची एकूण संपत्ती २८० कोटी रूपये आहे.


ऐश्वर्या राय एका सिनेमासाठी भारीभक्कम रक्कम वसूल करते. ती एका सिनेमासाठी साधारण १० कोटी रूपये चार्ज करते. इतकंच नव्हे तर अनेक ब्राँड्सचाही चेहरा आहे. अशातच ब्राँड एंडॉर्समेंटमधून ती चांगली कमाईही करते. ती दर दिवसाला साधारण ६-७ कोटी रूपये चार्ज करते.

Comments
Add Comment

Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात