Assembly Election 2024 : काँग्रेसला दुहेरी धक्का! रवी राजा यांचा भाजपा पक्षात तर जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मात्र अशातच काँग्रेस (Congress) पक्षाला धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. एकाचवेळी काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे.



रवी राजा यांचा भाजपात प्रवेश


काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुंबईतून भाजपाचं उपाध्यक्षपद दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते.



जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश


तर दुसरीकडे कोल्यापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असून त्यांना शिंदे शिवसेनेचं उपनेतेपद मिळाले आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा