Assembly Election 2024 : काँग्रेसला दुहेरी धक्का! रवी राजा यांचा भाजपा पक्षात तर जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मात्र अशातच काँग्रेस (Congress) पक्षाला धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. एकाचवेळी काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे.



रवी राजा यांचा भाजपात प्रवेश


काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुंबईतून भाजपाचं उपाध्यक्षपद दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते.



जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश


तर दुसरीकडे कोल्यापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असून त्यांना शिंदे शिवसेनेचं उपनेतेपद मिळाले आहे.

Comments
Add Comment

Sakshaym Tate Murder Case : त्याने माझ्यासोबत नको ते.....; सक्षम ताटेच्या प्रकरणात वेगळे वळण

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) गेल्या वर्षी घडलेल्या सक्षम ताटे (Sakshaym Tate Murder Case) ऑनर किलिंग प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

Mumbai-Pune Bullet Train : मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! देशात 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर उभारण्याची तयारी

भारतीय रेल्वे (Indian Railway) देशातील दळणवळण व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी 7 प्रमुख हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर

Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावली; 12 जिल्ह्यांना उष्णतेचा तर 9 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Pune Water Cut : पुणेकरांना मोठा झटका! आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; धरणसाठा घटल्याने महापालिकेचा कडक निर्णय

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्याने आणि धरणांतील पाणीसाठा

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्राची पावसासाठी प्रतीक्षा वाढली! मॉन्सून पुन्हा लांबला; एल निनोचं संकट कायम

मुंबई : राज्यात १५ जूनपासून दमदार पावसाची अपेक्षा असताना मॉन्सूनने (Maharashtra Monsoon Weather Alert) पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा

Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा