Assembly Election 2024 : काँग्रेसला दुहेरी धक्का! रवी राजा यांचा भाजपा पक्षात तर जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश

  147

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मात्र अशातच काँग्रेस (Congress) पक्षाला धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. एकाचवेळी काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे.



रवी राजा यांचा भाजपात प्रवेश


काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुंबईतून भाजपाचं उपाध्यक्षपद दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते.



जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश


तर दुसरीकडे कोल्यापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असून त्यांना शिंदे शिवसेनेचं उपनेतेपद मिळाले आहे.

Comments
Add Comment

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील

वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, पोलिस तपासाला सुरुवात

Nanded: नांदेड येथे एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली

मुलांची मज्जा! ८ आणि ९ जुलैला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी! पण कारण काय?

मुंबई : राज्यातील सर्वच शाळांना येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या

राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई: गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या