Assembly Election 2024 : काँग्रेसला दुहेरी धक्का! रवी राजा यांचा भाजपा पक्षात तर जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मात्र अशातच काँग्रेस (Congress) पक्षाला धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. एकाचवेळी काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे.



रवी राजा यांचा भाजपात प्रवेश


काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी आज पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुंबईतून भाजपाचं उपाध्यक्षपद दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित होते.



जयश्री जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश


तर दुसरीकडे कोल्यापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी देखील काँग्रेसला रामराम केला आहे. जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला असून त्यांना शिंदे शिवसेनेचं उपनेतेपद मिळाले आहे.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात