Diwaliला करू नका या चुका, नाहीतर खराब होईल तुमचा फोन

मुंबई: स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. दिवाळीनिमित्त काही चुकांमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. आपला स्मार्टफोन आपण सगळीकडे वापरत असतो. मात्र आपल्या या सवयीमुळे दिवाळीमध्ये आपला फोन खराब होऊ शकतो.


जर तुम्ही फटाके फोडताना मोबाईल वापरत असाल तर यावेळेस एखादा अपघात होऊ शकतो. सोबतच फोन खराबही होऊ शकतो. खरंतर अनेकजण फटाके फोडताना त्याचा व्हिडिओ बनवत असतात. अशातच फोन पडू शकतो अथवा फटाक्यांमुळे फोन खराबही होऊ शकतो.


जर तुम्ही दिवाळीनिमित्त व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर काही सावधानता बाळगली पाहिजे. तुम्हाला थोड्या अंतरावर राहून व्हिडिओ बनवला पाहिजे. फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे. दिवा लावतानाही फोन दूर ठेवला पाहिजे. नाहीतर गरमीमुळे फोन खराब होऊ शकतो.


उष्णतेमुळेही फोनचे अनेक पार्ट्स खराब होऊ शकतात. अशातच तुम्हाला लक्षात आले पाहिजे फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे.


मदरबोर्ड आणि आयसीसारखे अनेक पार्ट्स असतात जे उष्णतेमुळे खराब होतात. यांना रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला खर्चही लागू शकतो.

Comments
Add Comment

FIFA World Cup Final 2026 : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता थेट पहाटे ४ पर्यंत हॉटेलमधून लुटता येणार मॅचचा आनंद

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रातील फुटबॉल

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

मुंबई(Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०