नवी दिल्ली : देशभरातील वाढते अपघात पाहता यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताची आकडेवारी मोठी आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने तब्बल १६२ हेल्मेट उत्पादक कंपन्यांवर बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या नावावर बनावट हेल्मेट विकले जातात. रस्त्याच्या कडेला हेल्मेट विकणाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. या सर्व कंपन्या बीएसआय (ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स इंडिया) च्या मानकांनुसार हेल्मेट तयार करत नव्हत्या. त्यामुळे सरकारने या कंपन्यांवर कारवाई केली आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…