Health: केवळ १० मिनिटे धावल्याने बदलू शकते तुमचे जीवन

  68

मुंबई: वजन घटवणयात सगळ्यात मोठी भूमिका तुमच्या डाएटची असते. याशिवाय तुम्ही जे दिवसभर शारीरिक क्रिया करतात त्यानेही फरक पडतो. निरोगी राहण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज ४५ मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांकडे वेळेची कमतरता आहे. ते १० मिनिटे धावून हा फायदा मिळवू शकतात. यामुळे हॉर्ट अॅटॅकचा धोका कमी होतो. तसेच वजनही वेगाने कमी होते.



हृदय राहते निरोगी


दररोज केवळ १० मिनिटे धावल्याने हृदय निरोगी राहते. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालते. मांसपेशी वेगाने रक्त पंप करतात. यामुळे हृदय निरोगी राहते. यामुळे दररोज काही मिनिटे धावले पाहिजे.



वजन घटवणे


लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालण्याऐवजी धावा. दररोज काही मिनिटे धावल्याने फॅट लवकर बर्न होते. यामुळे वजन कमी होते. धावल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. धावताना तुम्ही अधिक कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन घटवणे सोपे होते.



हॅपी हार्मोन्स वाढतात


जेव्हा तुम्ही पळता तेव्हा शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात. धावल्याने एचजीएस हॉर्मोन बनते. यामुळे शरीर आनंदी आणि निरोगी राहते. दररोज पळल्याने वाढते वय कमी करता येते.



झोपेमध्ये सुधारणा


ज्या लोकांना झोपेची समस्या आहे त्यांना दररोज धावल्याने फायदा होईल. धावल्याने तुमची झोप, झोपेचा पॅटर्न आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. केवळ १० मिनिटे धावल्याने अथवा कार्डिओ एक्सरसाईज केल्याने रात्री गाढ आणि चांगली झोप लागते.



हाडे-मांसपेशी मजबूत होतात


धावल्याने केवळ हृदयाशी संबंधितच फायदे मिळत नाहीत तर मांसपेशी आणि हाडेही मजबूत होतात. नियमितपणे धावल्याने पायांचे आणि कोर मसल्सची ताकद वाढते. धावल्याने ग्रोथ हार्मोनचे उत्पादन वाढते.


धावल्याने तणाव, चिंतासारख्या समस्यांमध्ये सुधारणा होते. धावल्याने मेंदूमध्ये एंडोर्फिन नावाचे हार्मोन रिलीज होते यामुळे मूड चांगला राहतो.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे