केरळमध्ये फटाक्यांचा स्फोट, १५०हून अधिक जखमी

तिरूअनंतपुरम: दिवाळीच्या आधी केरळच्या कासरगोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका मंदिरातील कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या स्टोरेजमध्ये मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५०हून अधिक जण जखमी झाले आहेत. घाईगर्दीमध्ये सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे एका कार्यक्रमासाठी शेकडोंच्या संख्येने लोक जमले होते.


ही घटना अंजुताम्बल वीरारकावू मंदिरातील आहे. येथे मंदिरात वार्षिक कलियाट्टम उत्सव साजरा केला जात होते. कार्यक्रमासाठी फटाके मागवण्यात आले होते. हे फटाके एका स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. यातच रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक स्फोट होऊ लागले आणि पाहता पाहता धुराचे लोळ उठू लागले.


 


घटनेनंतर अनेक लोक मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. स्फोटामुळे तब्बल १५०हून अधिक जण जखमी झाले. यातील ९७ जणांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.


Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च