वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली, स्वस्त आणि मस्त Jio Recharge

मुंबई: जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. या रिचार्ज प्लान्सच्या किंमती वेगवेगळ्या आहेत आणि फीचर्सही वेगवेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.



किती आहे किंमत


तुम्हाला वर्षभर पुरणारा सर्वात स्वस्त रिचार्ज बद्दल सांगत आहोत. याची किंमत १८९९ रूपये आहे. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर फायदे मिळतील.


जिओच्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी ३३६ दिवसांची आहे. म्हणजेच ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. याची माहिती जिओ पोर्टलवरून मिळते. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी ज्यांना केवळ कॉलिंगचा प्लान हवा आहे.


जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस मिळतात. यामुळे युजर्स आपल्या गरजेच्या हिशेबाने वापरू शकतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनेक अॅप्स कॉम्प्लिमेंट्री मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी