विधानसभा निवडणूक २०२४: शिंदे गटाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना उमेदवारी

  88

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. या यादीत पक्षाने वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.


अंधेरी पूर्व येथून मुरजी पटेलला शिवसेनेने तिकीट दिले आहे. मुरजी पटेल भाजपचे नेता आहेत. तर बालाजी किणकर यांना अंबरनाथ येथून उमेदवार बनवले आहेत. याशिवाय दिंडोशी येथून संजय निरूपम यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. कुडाळ मतदारसंघातून निलेश नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


 


शिंदे गटाच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत एकनाथ शिंदेंचेही नाव होते. मुख्यमंत्री शिंदे कोपरी-पाचपाखाडी येथून निवडणूक लढत आहे. तर २८ ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज भरतील.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट साधारण एक तास सुरू होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री आता त्या नेत्यांना भेटणार आहे जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर येणाऱ्या नेत्यांमध्ये मीरा भाईंदर येथून अपक्ष आमदार गीता जैनही आहेत. आमदार गीता जैन यांना महायुतीचे उमेदवार बनून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या