SBIची ४४४ दिवसांची शानदार स्कीम...जबरदस्त व्याज आणि बरंच काही...

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआय अनेक गुंतवणूकदारांसाठी चांगला सेव्हिंग प्लान आहे. यात मिळणारे जोरदार रिटर्न्स यांना खास बनवत आहे. वरिष्ठ नागरिकांनाही अधिक फायदा मिळतो.


अशीच एक खास स्कीम एसबीआयने आणली आहे. ही आहे अमृतवृष्टी. ही एक टर्म डिपॉझिट योजना आहे. यात गुंवतणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ४४४ दिवसांसाठी पैसै जमा करावे लागतील आणि यावर बँकेकडून ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दिले जाईल.


एसबीआयच्या वेबसाईटनुार या स्कीममध्ये सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज दर ऑफर केले जात आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांसाठी या स्कीममध्ये ४४४ दिवसांसाठी वर्षाला ७.७५ टक्के व्याजदर मिळत आहे.


बँकेकडून या स्पेशल स्कीमची सुरूवात १५ जुलैला करण्यात आली होती. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या एसबीआयच्या स्कीममध्ये गुंतवणूकदार केवळ १०० रूपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीसह अकाऊंट सुरू करून गुंतवणूक सुरू करू शकतात. तर अधिकाधिक गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.


अमृतवृष्टी योजनेमध्ये कालावधीच्या आधी पैसे काढण्याची सुविधा आहे. यासोबतच ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीवर लोनही मिळते. ग्राहक एसबीआय ब्राँचसह योनो एसबीआय आणि योना लाईट अॅप्स अथवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊनही अकाऊंट सुरू करू शकतात.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे