SBIची ४४४ दिवसांची शानदार स्कीम...जबरदस्त व्याज आणि बरंच काही...

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआय अनेक गुंतवणूकदारांसाठी चांगला सेव्हिंग प्लान आहे. यात मिळणारे जोरदार रिटर्न्स यांना खास बनवत आहे. वरिष्ठ नागरिकांनाही अधिक फायदा मिळतो.


अशीच एक खास स्कीम एसबीआयने आणली आहे. ही आहे अमृतवृष्टी. ही एक टर्म डिपॉझिट योजना आहे. यात गुंवतणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ४४४ दिवसांसाठी पैसै जमा करावे लागतील आणि यावर बँकेकडून ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दिले जाईल.


एसबीआयच्या वेबसाईटनुार या स्कीममध्ये सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज दर ऑफर केले जात आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांसाठी या स्कीममध्ये ४४४ दिवसांसाठी वर्षाला ७.७५ टक्के व्याजदर मिळत आहे.


बँकेकडून या स्पेशल स्कीमची सुरूवात १५ जुलैला करण्यात आली होती. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या एसबीआयच्या स्कीममध्ये गुंतवणूकदार केवळ १०० रूपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीसह अकाऊंट सुरू करून गुंतवणूक सुरू करू शकतात. तर अधिकाधिक गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.


अमृतवृष्टी योजनेमध्ये कालावधीच्या आधी पैसे काढण्याची सुविधा आहे. यासोबतच ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीवर लोनही मिळते. ग्राहक एसबीआय ब्राँचसह योनो एसबीआय आणि योना लाईट अॅप्स अथवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊनही अकाऊंट सुरू करू शकतात.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या