पतीच्या सावळ्या रंगामुळे दुखी: होती पत्नी, लग्नाच्या ४ महिन्यांतच केली आत्महत्या

मुंबई: काळा टिक्का लावल्याने आपले वाईट नजरेपासून संरक्षण होते. मात्र अनेकांना हा काळाच रंग आवडत नाही. याचमुळे सावळ्या रंगाच्या लोकांना अनेकदा आपल्या जीवनात त्रास सहन करावा लागतो. असेच काहीसे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका नवविवाहितेने आत्महत्या केली. यामागचे कारण म्हणजे तिचे लग्न एका सावळ्या मुलाशी झाले होते.


सावळ्या रंगाच्या मुलाशी लग्न झाल्यामुळे ही नवविवाहित तरूणी खुश नव्हती. अशातच लग्नाच्या चार महिन्यांनी तिने फाशी लावून घेत आत्महत्या केली. सूचना मिळताच पोलिसांच्या नंतर माहेरचे लोकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली आणि तपासानंतर नवविवाहितेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.


ही घटना हाथरस शहरातील कोतवाली क्षेत्राच्या मोहल्ला सीयल खेडा जैन गल्लीतील आहे. येथील तौफीक नावाच्या तरूणीचे ४ महिन्यांपूर्वी अलीगढच्या बरौला जाफराबाद येथे राहणाऱ्या सिमरनसोबत लग्न झाले होते. सिमर आपल्या पतीच्या सावळ्या रंगामुळे नाखुश होती. तिला आपल्या पतीसोबत राहायचे नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली.


सिमरनच्या कुटुंबियांनी सांगितले की ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पती सावळा होता. अशातच तिचे पतीशी भांडण होत असे. त्यातच तिने मंगळवारी फाशी लावून घेत आत्महत्या केली.

Comments
Add Comment

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने