पतीच्या सावळ्या रंगामुळे दुखी: होती पत्नी, लग्नाच्या ४ महिन्यांतच केली आत्महत्या

मुंबई: काळा टिक्का लावल्याने आपले वाईट नजरेपासून संरक्षण होते. मात्र अनेकांना हा काळाच रंग आवडत नाही. याचमुळे सावळ्या रंगाच्या लोकांना अनेकदा आपल्या जीवनात त्रास सहन करावा लागतो. असेच काहीसे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका नवविवाहितेने आत्महत्या केली. यामागचे कारण म्हणजे तिचे लग्न एका सावळ्या मुलाशी झाले होते.


सावळ्या रंगाच्या मुलाशी लग्न झाल्यामुळे ही नवविवाहित तरूणी खुश नव्हती. अशातच लग्नाच्या चार महिन्यांनी तिने फाशी लावून घेत आत्महत्या केली. सूचना मिळताच पोलिसांच्या नंतर माहेरचे लोकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली आणि तपासानंतर नवविवाहितेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.


ही घटना हाथरस शहरातील कोतवाली क्षेत्राच्या मोहल्ला सीयल खेडा जैन गल्लीतील आहे. येथील तौफीक नावाच्या तरूणीचे ४ महिन्यांपूर्वी अलीगढच्या बरौला जाफराबाद येथे राहणाऱ्या सिमरनसोबत लग्न झाले होते. सिमर आपल्या पतीच्या सावळ्या रंगामुळे नाखुश होती. तिला आपल्या पतीसोबत राहायचे नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली.


सिमरनच्या कुटुंबियांनी सांगितले की ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पती सावळा होता. अशातच तिचे पतीशी भांडण होत असे. त्यातच तिने मंगळवारी फाशी लावून घेत आत्महत्या केली.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे