Silver Price Hike : चांदी खातेय सोन्याचे भाव! पार केला लाखो रुपयांचा टप्पा

पाहा काय आहेत आजचे सोनं-चांदीचे दर?


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. परंतु आज सकाळी सोन्याचा भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र चांदीने उच्चांक दर (Silver Price Hike) गाठला आहे. आजच्या दरात चांदीच्या किंमती तब्बल लाखांच्या पुढे पोहचल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता सोन्यासोबत चांदी खरेदी करणंही महाग पडणार आहे. पाहा काय आहेत सध्याचे सोनं-चांदीचे दर.



काय आहेत सोन्याचे दर?



  • २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७ हजार ९७८ रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ७९ हजार ७८० रुपये आहे.

  • २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३१४ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३ हजार १४० रुपये आहे.


चांदीचा भाव काय?


आज १ किलो चांदीचा भाव आज १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा भाव १ लाख २ हजार रुपये इतका आहे. हेच दर राज्यातील विविध शहरात आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष

Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; फडणवीसांकडून मोठी भेट, २५०० रोजगार निर्माण होणार

पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

Palghar: पालघरच्या ५० हजार विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी मिळणार

पालघर: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक

अरबी समुद्रात वाऱ्यांनी बदलली दिशा, मार्च हीटचा चटका, पावसाबाबत काय अंदाज?

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात