Health: तुम्हालाही रात्रीच्या वेळेस झोपताना खूप घाम येतो का? तर व्हा सतर्क

मुंबई: रात्री झोपताना घाम येणे ही सामान्य समस्या आहे. यासाठी अनेक कारणे असू शकतात. दरम्यान, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात घाम येत असेल तर मात्र सावध होण्याची गरज आहे. कारण यामुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांचे संकेतही असू शकतात.



का येतो रात्रीचा घाम?


हार्मोनल बदल


शरीरात हार्मोनल बदलामुळे रात्रीच्या वेळेस अधिक घाम येतो. ४५-५५ वयाच्या महिलांमध्ये हे असे मेनॉपॉजचे संकेत होऊ शकतात. याशिवाय थायरॉईडसारख्या समस्यांमुळे घामाची समस्या निर्माण होऊ शकते.


तणाव आणि चिंता


अधिक तणाव आणि चिंतेमुळे शरीरात अॅड्रेनालाईन हार्मोनचा स्तर वाढतो यामुळे घामाची समस्या निर्माण होऊ शकतो. अशातच तणाव कमी करण्याची गरज असते.


झोपेची कमतरता


जर तुम्ही रात्रभर जागरण करता अथवा एखाद्या कारणामुळे तुम्ही झोपू शकत नसाल तर यामुळेही अधिक घाम निघू शकतो. खरंतर झोपेच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे घाम येतो.


लो ब्लड शुगर


लो ब्लड शुगरच्या समस्येमुळेही शरीरातून खूप घाम येतो. ब्लड शुगर लेव्हल कमी असल्याने रात्रीच्या वेळेस शरीरातून अधिक घाम येतो.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल