Mutual Fundsला भारतीयांची मोठी पसंती, ६ महिन्यांत तब्बल इतकी गुंतवणूक

  65

मुंबई: आधीच्या काळात बचतीसाठी एकच पर्याय असायचा तो म्हणजे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले की त्यावरील व्याज म्हणजे बचत समजली जायची. मात्र आता काळ बदलला आहे.


बदलत्या काळानुसार भारतीयांच्या बचतीच्या पद्धतीही बदलत आहेत. त्यातच भारतीयांचे म्युच्युअल फंड बाबतचे आकर्षण वाढतच चालले आहे आणि ते यामध्ये चांगलीच गुंतवणूक करत आहेत. याचा अंदाज तुम्ही AMFIच्या ताज्या आकडेवारीवरून लावू शकता. यात पहिल्या सहामाहीचा आकडा शेअर करण्यात आला आहे.


या आकड्यांनुसार आर्थिक वर्ष २५च्या पहिल्या सहामाहीत गुंतवणुकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये एकूण ३०,३५० कोटींची गुंतवणूक केली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर जबरदस्त रिटर्न्स मिळत आहेत.

गुंतवणूकदारांनी या डेटामध्ये मिडकॅप कॅटेगरीमध्ये १४,७५६ कोटी रूपये तर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये १५,५८६ कोटींची गुंतवणूक केली आहे. खास बाब म्हणजे ही मोठी गुंतवणूक सध्या पाहायला मिळाली आहे.

या आर्थिक वर्षात मिड कॅपने साधारण २० टक्के तर स्मॉल कॅप फंड्समध्ये साधारण २४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

गेल्या वर्षी सारख्या कालावधीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या सहामाहीतील गुंतवणुकीचा आकडा कमी आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३२,९२४ कोटी रूपये होता.

नोट - शेअर बाजार अथवा म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी आपल्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या.
Comments
Add Comment

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी

पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे

Indus Water Treaty: पाकिस्तानची भारताला पाणी देण्याची विनंती; चार वेळा पाठवले पत्र

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताला चार वेळा पत्र लिहून सिंधू पाणी करार (IWT) स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार