Rajasthan: राजस्थानात बस-टेम्पोच्या धडकेत ८ मुलांसह ११ जणांचा मृ्त्यू

Share

मुंबई: राजस्थानातील धौलपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एका स्लीपर कोच बसने टेम्पोला धडक दिली. या दुर्देवी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमद्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात एनएच ११ बीवर सुनीपूर गावाजळ घडला. टेम्पोतून प्रवास करणारे सर्व प्रवासी बाडी शहराच्या गुमट मोहल्लाचे निवासी आहेत. हे सर्व लोक बरौली गावात भात कार्यक्रमात सामील होऊन परतत होते. अपघतात बसचे मोठे नुकसान झाले आहे.

बसचा वेग खूप होता

ज्यावेळेस हा अपघात झाला तेव्हा बसचा वेग खूप होता. ही टक्कर इतकी भीषण होती की लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या दरम्यान, हायवेवरून जाणारे लोक तातडीने जखमींच्या मदतीसाठी आले आणि पोलिसांना घटनेची सूचना दिली.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

1 hour ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago