Rajasthan: राजस्थानात बस-टेम्पोच्या धडकेत ८ मुलांसह ११ जणांचा मृ्त्यू

मुंबई: राजस्थानातील धौलपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एका स्लीपर कोच बसने टेम्पोला धडक दिली. या दुर्देवी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमद्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात एनएच ११ बीवर सुनीपूर गावाजळ घडला. टेम्पोतून प्रवास करणारे सर्व प्रवासी बाडी शहराच्या गुमट मोहल्लाचे निवासी आहेत. हे सर्व लोक बरौली गावात भात कार्यक्रमात सामील होऊन परतत होते. अपघतात बसचे मोठे नुकसान झाले आहे.



बसचा वेग खूप होता


ज्यावेळेस हा अपघात झाला तेव्हा बसचा वेग खूप होता. ही टक्कर इतकी भीषण होती की लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या दरम्यान, हायवेवरून जाणारे लोक तातडीने जखमींच्या मदतीसाठी आले आणि पोलिसांना घटनेची सूचना दिली.

Comments
Add Comment

Noida Employees Protest : पगारवाढीवरून सुरु झालेल्या आंदोलनाने घेतले हिंसक वळण; पोलिसांची वाहने उलथवून टाकली तर कंपनीवर तुफान दगडफेक सुरु

- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरु उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे