नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत

अलिबाग: निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहनांचा ताफ्यात समावेश नसावा, तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही,असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा - मुख्यमंत्री

मुंबई : मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी

Rajya Sabha Members : राज्यसभेच्या नवनिर्वाचित ९ सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी राज्यसभेच्या ९ नवनिर्वाचित सदस्यांनी

CJP Protest Violence : सीजेपीच्या संसद मोर्च्यात हिंसाचार, पार्लमेंट स्ट्रीटजवळ आंदोलकांकडून दगडफेक; दिल्ली पोलीस उपनिरीक्षकांसह अनेक पोलीस कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट भागात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या संसदेवरील महामोर्च्यादरम्यान

Narendra Modi : ५६ वर्षांच्या ‘तरुणा’बद्दल बोलत नाही…; पंतप्रधान मोदी यांचा नाव न घेता राहुल गांधींना टोला!

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी (२० जुलै) सुरवात झाली. या अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी

Girish Mahajan : ठाकरे पक्षाला अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे कुठेही आंदोलन झाले की ते मागे जातात, नीट आंदोलनावरून गिरीश महाजनांचा ठाकरे-पवार गटावर हल्लाबोल

Girish Mahajan : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात येणार देशातील पहिला 'डेल्टा' कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्थावर मालमत्तांचे 'टोकनायझेशन' करून मूल्यवर्धन करण्याचे