Accident News : मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात

  175

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी राजश्री मुंडे (Rajshree Munde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पहाटे ४:३० वाजता कार आणि ट्रव्हल बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात जयश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत.


ही दुर्घटना सोरतापवाडी या ठिकाणी घडली, जेथे महामार्गावर कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे अपघात गंभीर झाला. घटनास्थळी तातडीने स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केले.


राजश्री मुंडे या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती तपासून त्यांना काही वेळातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक