CID : CID मालिका आता हिंदी नव्हे तर मराठी वाहिनीवर येणार

मुंबई : सोनी हिंदी या वाहिनीवर एकेकाळी सीआयडी या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. इंस्पेक्टर दया, इंस्पेक्टर अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न आपल्या अनोख्या शैलीतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहेत. अनेक गुन्हेगारी घटनांची संकल्पना मांडणा-या CID या मालिकेने २१ जानेवारी १९९८ रोजी पहिला भाग प्रसारित केला तर २०१८ मध्ये १ हजार ५४७ भाग पूर्ण करत प्रेक्षकांचा निरोप घेतला .


त्यानंतर 'दया तोड दो दरवाजा' म्हणत तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी CID मालिका आता हिंदी वाहिनीवर नव्हे तर मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार असून प्रोमो शेअर करण्यात आला आहे.





कधी होणार प्रक्षेपित ?


सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणा-या CID मराठी या मालिकेची प्रक्षेपण तारीख अद्यापही समोर आलेली नाही. परंतु लवकरच तारीख जाहीर केली जाईल असे सोनी मराठी वाहिनीने सोशल मीडिया च्या माध्यमातून सांगितले आहे.

Comments
Add Comment

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.