मुंबई : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) लवकरच ‘वनवास’ या बॉलिवूड (Bollywood) चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अनिल शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.
दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. या शिवाय या चित्रपटात खुशबू सुंद, राजपाल यादव, सिमरत कौर यांसारखे कलाकार झळकणार आहेत.
झी स्टुडिओने इन्स्टाग्रामवर या चित्रपट संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कहानी जिंदगी की, कहानी जज्बात की. कहानी अपनों के विश्वास की’ या थीमवर हा चित्रपट आधारित असल्याचे समजतेय. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आलेली नाही.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…