Festival Special Train : पनवेल ते नांदेड दरम्यान सोडणार उत्सव विशेष ट्रेन!

मुंबई : रेल्वे दसरा / दिवाळी / छट पूजा सणांमध्ये (Festival Special Train) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल आणि नांदेड (Panvel To Nanded) दरम्यान २४ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या चालवणार आहे.



कसं असेल वेळापत्रक?


०७६२६ /०७६२५ पनवेल- नांदेड-पनवेल द्वि-साप्ताहिक विशेष (२४ सेवा)




  • ०७६२६ द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष पनवेल येथून दि. २२.१०.२०२४ ते दि. २८.११.२०२४ पर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी १४.३० वाजता सुटेल आणि हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०४.३० वाजता ह पोहोचेल. (१२ सेवा)

  • ०७६२५ द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष हजूर साहिब नांदेड येथून दि. २१.१०.२०२४ ते दि. २७.११.२०२४ पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी २३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. (१२ सेवा)थांबे : कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा.

    संरचना : १३ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, १ जनरेटर कार आणि १ पँट्री कार.

    आरक्षण : ट्रेन क्रमांक ०७६२६ च्या सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १४.१०.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे