जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदवार्ता! ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी आणले 'हे' नवीन प्लॅन

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने (Reliance Jio) मोबाइल रिचार्जचे दर (Recharge Price Hike) वाढवले. यामुळे ऐन सणासुदीच्या महागाईत जिओ वापरकर्त्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली होती. या दरम्यान बीएसएनएलने (BSNL) रिचार्ज प्लान स्वस्त केले होते. त्यामुळे अनेक युझर्स फायद्यासाठी इतर पर्यायांचा वापर करत होते. परंतु रिचार्ज दरवाढ झाल्यानंतर जिओ वापरकर्त्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी नवीन प्लॅन काढले आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. जाणून घ्या कोणते आहेत नवीन प्लॅन.



९९९ रुपयांचा प्लान


९९९ रुपयांमध्ये ९८ दिवसांचा प्लान मिळणार आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत. जर तुम्ही जिओच्या 5G नेटवर्क परिसरात असाल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डाटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकून 196GB डेटा मिळणार आहे.



८९९ रिचार्ज प्लान


८९९ रुपयांचा रिचार्जमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल आणि १०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच 5G नेटवर्क भागात 20GB अतिरिक्त डेटा आणि अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. या प्लानमध्ये एकूण 200GB डेटा मिळणार असून हा प्लॅन ९० दिवसांचा असणार आहे.

Comments
Add Comment

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर