वाईट काळात फक्त लक्षात ठेवा या ३ गोष्टी, बदलेल तुमचे जीवन

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपल्या संकटकाळात काही गोष्टीं जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. चाणक्य यांच्या मते संकटकाळात ज्या व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवतात त्या संकटातून ते लवकर बाहेर येतात.


वाईट काळ सुरू असताना सगळ्यात आधी आपल्या धनाची बचत केली पाहिजे. जर वेळ योग्य नसेल तर पैसा नेहमी समजून-उमजून खर्च केला पाहिजे. व्यर्थ खर्च करू नये.


चाणक्य यांच्या मते पैसा ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यात आधी काम येते. आचार्य चाणक्य म्हणतात की जर वाईट काळ सुरू असेल तर कोणतेही काम उद्यावर ढकलू नये.


असे केल्याने माणूस आणखी संकटे निर्माण करू शकता. तसेच त्रास वाढू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू असेल तर आपण नम्र राहिले पाहिजे. तसेच काळानुसार परिस्थिती बदलते त्यामुळे अनुकूल राहिले पाहिजे. घाबरू नये तर धैर्याने काम केले पाहिजे.

Comments
Add Comment

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच मोठ्या पडद्यावर! नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार नवा चित्रपट

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम