वाईट काळात फक्त लक्षात ठेवा या ३ गोष्टी, बदलेल तुमचे जीवन

  81

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपल्या संकटकाळात काही गोष्टीं जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. चाणक्य यांच्या मते संकटकाळात ज्या व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवतात त्या संकटातून ते लवकर बाहेर येतात.


वाईट काळ सुरू असताना सगळ्यात आधी आपल्या धनाची बचत केली पाहिजे. जर वेळ योग्य नसेल तर पैसा नेहमी समजून-उमजून खर्च केला पाहिजे. व्यर्थ खर्च करू नये.


चाणक्य यांच्या मते पैसा ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यात आधी काम येते. आचार्य चाणक्य म्हणतात की जर वाईट काळ सुरू असेल तर कोणतेही काम उद्यावर ढकलू नये.


असे केल्याने माणूस आणखी संकटे निर्माण करू शकता. तसेच त्रास वाढू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू असेल तर आपण नम्र राहिले पाहिजे. तसेच काळानुसार परिस्थिती बदलते त्यामुळे अनुकूल राहिले पाहिजे. घाबरू नये तर धैर्याने काम केले पाहिजे.

Comments
Add Comment

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

विजयदुर्गमध्ये रोरो प्रवासी बोटीचे जल्लोषात स्वागत

विजयदुर्ग : कोकणात आता बोटीने जाता येणार आहे. सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. गेल्या अनेक

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानात राजकीय रॅलीनंतर बॉम्बस्फोट, १४ जण ठार तर ३५ जण जखमी

कराची: पाकिस्तानमध्ये दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोटाच्या घटना घडत आहेत. त्यानुसार काल रात्री पुन्हा एकदा