Ice Cream: हे वाचून तुम्ही रोजच आईस्क्रीम खाण्यास सुरूवात कराल

  120

मुंबई: आईस्क्रीमचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला लगेचच पाणी सुते. भूक असो वा नसो आईस्क्रीम खायला सारेच कधीही तयार असतात. असतात. उन्हाळा असो, हिवाळा असो वा पावसाळा कोणत्याही ऋतूत आईस्क्रीमला पसंती असते. दरम्यान, असे म्हटले जाते की आईस्क्रीम आरोग्यासाठी चांगले नसते. कारण यात साखर, फ्लेवर, कलरसारख्या गोष्टी असतात. ज्या अनेक आजारांचे कारण बनू शकतात.


दरम्यान, काही रिसर्चमधून असे समोर आले आहे की आईस्क्रीम आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम टाकतात. आईस्क्रीम खाल्ल्याने केवळ मूडच सुधारत नाही तर शरीर आणि मेंदूवरही परिणाम होतो.



आईस्क्रीममुळे मानसिक आरोग्य सुधारते


एक कप आईस्क्रीम तुमचा बिघडलेला मूड सुधारू शकते. जेव्हा तुम्हाला चांगले वाटत नसेल तणाव वाटत असेल तेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. तज्ञांच्या मते आईस्क्रीम नॅचरल कूलिंग एजंटप्रमाणे असते. जे पेन रिलीफ आणि स्ट्रेसला दूर करण्याचे काम करते. यासोबतच दुधात ट्रिप्टोफन असते जे मेंदूमध्ये हॅपी हार्मोन सेरेटोनिन रिलीज करण्यास मदत करते.



हृदयाच्या आजारांची जोखीम कमी होते


आईस्क्रीम खाल्ल्याने हृदयाशी संबंधित त्रास दूर होतात. डेअरी उत्पादनांपासून बनलेल्या आईस्क्रीममध्ये दूध आणि फॅट असते जे रक्तात साखर जाण्याचा वेग कमी करतात. आईस्क्रीमची ग्लायसेमिक इंडेक्स व्हॅल्यू कमी असते म्हणजे यामुळे शुगर रिलीज नियंत्रणात राहते.



हाडे मजबूत होतात


आईस्क्रीममध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते जे आपल्या हाडांच्या मजबूतीमध्ये फायदेशीर ठरते. यामुळे शरीरांच्या हाडांचे आरोग्य चांगले राहते. आईस्क्रीम अनेक आजारांचा धोका कमी करू शकते.



पचनशक्ती सुधारते


आईस्क्रीममध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पाचनतंत्र सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे