Ice Cream: हे वाचून तुम्ही रोजच आईस्क्रीम खाण्यास सुरूवात कराल

  138

मुंबई: आईस्क्रीमचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला लगेचच पाणी सुते. भूक असो वा नसो आईस्क्रीम खायला सारेच कधीही तयार असतात. असतात. उन्हाळा असो, हिवाळा असो वा पावसाळा कोणत्याही ऋतूत आईस्क्रीमला पसंती असते. दरम्यान, असे म्हटले जाते की आईस्क्रीम आरोग्यासाठी चांगले नसते. कारण यात साखर, फ्लेवर, कलरसारख्या गोष्टी असतात. ज्या अनेक आजारांचे कारण बनू शकतात.


दरम्यान, काही रिसर्चमधून असे समोर आले आहे की आईस्क्रीम आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम टाकतात. आईस्क्रीम खाल्ल्याने केवळ मूडच सुधारत नाही तर शरीर आणि मेंदूवरही परिणाम होतो.



आईस्क्रीममुळे मानसिक आरोग्य सुधारते


एक कप आईस्क्रीम तुमचा बिघडलेला मूड सुधारू शकते. जेव्हा तुम्हाला चांगले वाटत नसेल तणाव वाटत असेल तेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. तज्ञांच्या मते आईस्क्रीम नॅचरल कूलिंग एजंटप्रमाणे असते. जे पेन रिलीफ आणि स्ट्रेसला दूर करण्याचे काम करते. यासोबतच दुधात ट्रिप्टोफन असते जे मेंदूमध्ये हॅपी हार्मोन सेरेटोनिन रिलीज करण्यास मदत करते.



हृदयाच्या आजारांची जोखीम कमी होते


आईस्क्रीम खाल्ल्याने हृदयाशी संबंधित त्रास दूर होतात. डेअरी उत्पादनांपासून बनलेल्या आईस्क्रीममध्ये दूध आणि फॅट असते जे रक्तात साखर जाण्याचा वेग कमी करतात. आईस्क्रीमची ग्लायसेमिक इंडेक्स व्हॅल्यू कमी असते म्हणजे यामुळे शुगर रिलीज नियंत्रणात राहते.



हाडे मजबूत होतात


आईस्क्रीममध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते जे आपल्या हाडांच्या मजबूतीमध्ये फायदेशीर ठरते. यामुळे शरीरांच्या हाडांचे आरोग्य चांगले राहते. आईस्क्रीम अनेक आजारांचा धोका कमी करू शकते.



पचनशक्ती सुधारते


आईस्क्रीममध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पाचनतंत्र सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या