IND vs BAN: भारत वि बांग्लादेश आजपासून दुसऱ्या कसोटीला सुरूवात

कानपूर: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चेन्नई कसोटीत बांगलादेशविरुद्ध २८० धावांनी विजय मिळवला होता. आता भारतीय संघ या मालिकेत क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.



कानपूरमध्ये उद्ध्वस्त होणार अनेक रेकॉर्ड


चेन्नई कसोटीत भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली होती. कर्णधार रोहित शर्मा आण विराट कोहली या कसोटीत मोठी खेळी करू शकले नव्हते. मात्र ऋषभ पंत, शुभमन गिल, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराहची कामगिरीही जबरदस्त राहिली होती. आता कानपूरमध्येही टीम इंडियाकडून अशाच कामगिरीची आशा राहील. कानपूर कसोटीत काही मोठे रेकॉर्डही उद्ध्वस्त होऊ शकतात.


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स