कानपूर: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चेन्नई कसोटीत बांगलादेशविरुद्ध २८० धावांनी विजय मिळवला होता. आता भारतीय संघ या मालिकेत क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.
चेन्नई कसोटीत भारतीय संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली होती. कर्णधार रोहित शर्मा आण विराट कोहली या कसोटीत मोठी खेळी करू शकले नव्हते. मात्र ऋषभ पंत, शुभमन गिल, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराहची कामगिरीही जबरदस्त राहिली होती. आता कानपूरमध्येही टीम इंडियाकडून अशाच कामगिरीची आशा राहील. कानपूर कसोटीत काही मोठे रेकॉर्डही उद्ध्वस्त होऊ शकतात.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…