Vi ने लाँच केला २६ रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

मुंबई: काही दिवसांपूर्वी देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने आपले प्लान महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतींमध्ये २५ टक्के वाढ केली होती. नुकतेच वोडाफोनने ग्राहकांसाठी २६ रूपयांचा नवा डेटा वाऊचर सादर केला आहे.


Vi देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी सर्व्हिस आहे. यात युजरला १.५ जीबी एक्स्ट्रा डेटा देतो. हा प्लानची एका दिवसाच्या व्हॅलिडिटी आहे. यात कॉलिंग, एसएमएस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही.हा प्लान ग्राहकांसाठी उपयोगी आहे ज्यांचा दिवसाचा डेटा संपला आहे.



एक्स्ट्रा डेटासाठी खास आहे हा प्लान


एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या दोन्ही २६ रूपयांच्या प्लानची सुविधा सारखीच आहे. याचा वापर डेटा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र रिचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव्ह बेस प्लान असणे आवश्यक आहे. यात कॉलिंग अथवा एसएमएसचे फायदे असतील.


जर तुमचा वोडाफोन आयडियाचे ग्राहक आहात आणि तुमचा रोजचा डेटा संपला असेल तर या प्लानमधून तुम्हाला १.५ जीबी डेटा मिळू शकतो. याशिवाय १ जीबी एक्स्ट्रा डेटासाठी २२ रूपयांचा आणखी एक वाऊचर उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार सरकारी कार्यालये बंद?

मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६

मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील

अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर

Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; तुमच्या प्रवासाचे नियोजन बदला!

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे.

मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या