Vi ने लाँच केला २६ रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

  318

मुंबई: काही दिवसांपूर्वी देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने आपले प्लान महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतींमध्ये २५ टक्के वाढ केली होती. नुकतेच वोडाफोनने ग्राहकांसाठी २६ रूपयांचा नवा डेटा वाऊचर सादर केला आहे.


Vi देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी सर्व्हिस आहे. यात युजरला १.५ जीबी एक्स्ट्रा डेटा देतो. हा प्लानची एका दिवसाच्या व्हॅलिडिटी आहे. यात कॉलिंग, एसएमएस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही.हा प्लान ग्राहकांसाठी उपयोगी आहे ज्यांचा दिवसाचा डेटा संपला आहे.



एक्स्ट्रा डेटासाठी खास आहे हा प्लान


एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या दोन्ही २६ रूपयांच्या प्लानची सुविधा सारखीच आहे. याचा वापर डेटा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र रिचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव्ह बेस प्लान असणे आवश्यक आहे. यात कॉलिंग अथवा एसएमएसचे फायदे असतील.


जर तुमचा वोडाफोन आयडियाचे ग्राहक आहात आणि तुमचा रोजचा डेटा संपला असेल तर या प्लानमधून तुम्हाला १.५ जीबी डेटा मिळू शकतो. याशिवाय १ जीबी एक्स्ट्रा डेटासाठी २२ रूपयांचा आणखी एक वाऊचर उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.