Airtelचा धमाका, spam calls आणि SMS पासून होईल सुटका

मुंबई: spam calls आणि SMS ही एक मोठी समस्या आहे. या कॉल्समुळे मोठ्या संख्येने लोक त्रस्त झाले आहेत. तसेच याची तक्रार करत आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी airtelने खास पाऊल उचलले आहे. कंपनीने आर्टिफिशिय इंटेलिजन्स पावर्ड स्पॅम डिटेक्शन सॉल्युशन रिलीज केले आहे.


ही सर्व्हिस एआयच्या मदतीने एअरटेलच्या ग्राहकांना संभाव्य spam calls आणि SMS पासून वाचवेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे सॉल्युशन स्पॅम कॉल्स आणि मेसेजची रिअल टाईम माहिती युजर्सला मिळेल. ही सर्व्हिस प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना मिळेल.



नाही देणार कोणताही चार्ज


या सर्व्हिससाठी ग्राहकांना वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट असेल.ऑटोमॅटिक अॅक्टिव्हेट होईल. एअरटेलच्या ग्राहकांना या सर्व्हिसचा फायदा कोणत्याही रिक्वेस्ट अथवा अॅपला डाऊनला करून वापर करू शकाल. कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फीचर्स स्मार्टफोनर काम करेल.


हे फक्त VoLTE कॉलवर काम करेल. नुकतेच ट्रायने टेलिकॉम कॅरियर्सला ठोस पावले उचलण्यास सांगितले होते. सातत्याने वाढते टेलिकॉम कॉल्स आणि ग्राहकांची असंतुष्टता लक्षात घेता ऑथॉरिटीने टेलिकॉम कंपन्यांना कडक पावले उचलण्यास सांगितले होते.

Comments
Add Comment

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या