Airtelचा धमाका, spam calls आणि SMS पासून होईल सुटका

मुंबई: spam calls आणि SMS ही एक मोठी समस्या आहे. या कॉल्समुळे मोठ्या संख्येने लोक त्रस्त झाले आहेत. तसेच याची तक्रार करत आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी airtelने खास पाऊल उचलले आहे. कंपनीने आर्टिफिशिय इंटेलिजन्स पावर्ड स्पॅम डिटेक्शन सॉल्युशन रिलीज केले आहे.


ही सर्व्हिस एआयच्या मदतीने एअरटेलच्या ग्राहकांना संभाव्य spam calls आणि SMS पासून वाचवेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे सॉल्युशन स्पॅम कॉल्स आणि मेसेजची रिअल टाईम माहिती युजर्सला मिळेल. ही सर्व्हिस प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना मिळेल.



नाही देणार कोणताही चार्ज


या सर्व्हिससाठी ग्राहकांना वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट असेल.ऑटोमॅटिक अॅक्टिव्हेट होईल. एअरटेलच्या ग्राहकांना या सर्व्हिसचा फायदा कोणत्याही रिक्वेस्ट अथवा अॅपला डाऊनला करून वापर करू शकाल. कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फीचर्स स्मार्टफोनर काम करेल.


हे फक्त VoLTE कॉलवर काम करेल. नुकतेच ट्रायने टेलिकॉम कॅरियर्सला ठोस पावले उचलण्यास सांगितले होते. सातत्याने वाढते टेलिकॉम कॉल्स आणि ग्राहकांची असंतुष्टता लक्षात घेता ऑथॉरिटीने टेलिकॉम कंपन्यांना कडक पावले उचलण्यास सांगितले होते.

Comments
Add Comment

अतिरिक्त आयुक्त डॉ ढाकणे यांच्याकडे मालमत्ता विभागासह पर्यावरणाचीही जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी डॉ अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. डॉ

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या

इंदू मिलच्या जागेत महामानवाचे स्मारक प्रगतिपथावर

प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्राची संरचनात्मक कामे पूर्ण मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.