Airtelचा धमाका, spam calls आणि SMS पासून होईल सुटका

मुंबई: spam calls आणि SMS ही एक मोठी समस्या आहे. या कॉल्समुळे मोठ्या संख्येने लोक त्रस्त झाले आहेत. तसेच याची तक्रार करत आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी airtelने खास पाऊल उचलले आहे. कंपनीने आर्टिफिशिय इंटेलिजन्स पावर्ड स्पॅम डिटेक्शन सॉल्युशन रिलीज केले आहे.


ही सर्व्हिस एआयच्या मदतीने एअरटेलच्या ग्राहकांना संभाव्य spam calls आणि SMS पासून वाचवेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे सॉल्युशन स्पॅम कॉल्स आणि मेसेजची रिअल टाईम माहिती युजर्सला मिळेल. ही सर्व्हिस प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना मिळेल.



नाही देणार कोणताही चार्ज


या सर्व्हिससाठी ग्राहकांना वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट असेल.ऑटोमॅटिक अॅक्टिव्हेट होईल. एअरटेलच्या ग्राहकांना या सर्व्हिसचा फायदा कोणत्याही रिक्वेस्ट अथवा अॅपला डाऊनला करून वापर करू शकाल. कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फीचर्स स्मार्टफोनर काम करेल.


हे फक्त VoLTE कॉलवर काम करेल. नुकतेच ट्रायने टेलिकॉम कॅरियर्सला ठोस पावले उचलण्यास सांगितले होते. सातत्याने वाढते टेलिकॉम कॉल्स आणि ग्राहकांची असंतुष्टता लक्षात घेता ऑथॉरिटीने टेलिकॉम कंपन्यांना कडक पावले उचलण्यास सांगितले होते.

Comments
Add Comment

Seven Hills Hospital: सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण?; रुग्णालय पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या चालवण्यात येणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे आता खासगी संस्थेच्या ताब्यात

Mumbai: राजावाडी रुग्णालयाचा होणारा विलंब खपवून घेणार नाही; महापौरांनी भरला अधिकाऱ्यांना दम

मुंबई: घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार अधिक आहे. अशा स्थितीत रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास