Airtelचा धमाका, spam calls आणि SMS पासून होईल सुटका

मुंबई: spam calls आणि SMS ही एक मोठी समस्या आहे. या कॉल्समुळे मोठ्या संख्येने लोक त्रस्त झाले आहेत. तसेच याची तक्रार करत आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी airtelने खास पाऊल उचलले आहे. कंपनीने आर्टिफिशिय इंटेलिजन्स पावर्ड स्पॅम डिटेक्शन सॉल्युशन रिलीज केले आहे.


ही सर्व्हिस एआयच्या मदतीने एअरटेलच्या ग्राहकांना संभाव्य spam calls आणि SMS पासून वाचवेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे सॉल्युशन स्पॅम कॉल्स आणि मेसेजची रिअल टाईम माहिती युजर्सला मिळेल. ही सर्व्हिस प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना मिळेल.



नाही देणार कोणताही चार्ज


या सर्व्हिससाठी ग्राहकांना वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट असेल.ऑटोमॅटिक अॅक्टिव्हेट होईल. एअरटेलच्या ग्राहकांना या सर्व्हिसचा फायदा कोणत्याही रिक्वेस्ट अथवा अॅपला डाऊनला करून वापर करू शकाल. कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फीचर्स स्मार्टफोनर काम करेल.


हे फक्त VoLTE कॉलवर काम करेल. नुकतेच ट्रायने टेलिकॉम कॅरियर्सला ठोस पावले उचलण्यास सांगितले होते. सातत्याने वाढते टेलिकॉम कॉल्स आणि ग्राहकांची असंतुष्टता लक्षात घेता ऑथॉरिटीने टेलिकॉम कंपन्यांना कडक पावले उचलण्यास सांगितले होते.

Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच