Copper : तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे हे आहेत अनेक फायदे

मुंबई: तुम्ही घरात वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकले असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साधारणपणे लोक रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि हे पाणी सकाळी उठल्यानंतर पितात.


मात्र तुम्हाला माहीत आहे का की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात. तसेच हे पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे.


तज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी अँटी ऑक्सिडंटने भरपूर असते. दररोज सकाळी हे पाणी प्यायल्याने फ्री रॅडिकल्सपासून सुटका मिळते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरात मेलानिनचे उत्पादन होते. हे कंपाऊंड आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.


तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरात इलास्टिन आणि कोलॅजनची निर्मिती होते. इलास्टिन आणि कोलाजन स्किनसाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळे त्वचा तरूण राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म चांगले होते. यामुळे पाचनतंत्र योग्य राहते. तसेच वजनही नियंत्रणात राहते.


शरीराची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर ठरते.

Comments
Add Comment

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद

Comrade Govind Pansare: गोविंद पानसरे हत्याकांडातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडा प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज सकाळी सांगलीत मृत्यू

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या