BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू नाही खेळणार दुसरी कसोटी

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी इराण कप २०२४ साठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. ही टीम यासाठी चर्चेत आहे कारण यात अशा ३ खेळाडूंचा समावेश आहे ज्यांना बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघातून बाहेर करत इराणी कपमध्ये खेळण्यास सांगितले आहे. या ३ खेळाडूंना बाहेर केल्याने बांगलादेशला दुसरी कसोटी जिंकणे सोपे होईल?


भारत विरुद्ध बांग्लादेश दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडू कानपूरमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जात आहे. पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.



३ खेळाडू नाही खेळणार दुसरी कसोटी


या तीन खेळाडूंचे नाव सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल आहे. हे तीनही खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या १५ सदस्यीय संघात सामील होते. मात्र त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. आता इराणी कपच्या जबाबदारीचे कारण सर्फराज खान, ध्रुव आणि यश दुसऱ्या कसोटी मिस करणार आहे. एकीकडे सर्फराज खान मुंबई टीमसाठी खेळेल. दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान मिळाले आहे.


श्रेयस अय्यर, इशान किशनपासून ते शार्दूल ठाकूरही भारताच्या कसोटी संघात पुनरागमनाची आशा आहे. हे सर्व खेळाडू इराणी कपमध्ये चांगली कामगिरी करत पुढील मालिकांसाठी टीम इंडियामध्ये स्थानासाठी दावेदारी ठोकू शकता.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात