प्रवाशांचा होणार कोंडी मुक्त प्रवास! एलटीटी मुंबई-रक्सौल विशेष गाड्या सुरू

मुंबई : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि रक्सौल दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.



लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - रक्सौल विशेष (१८ सेवा)

०५५५८ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - रक्सौल विशेष प्रत्येक गुरुवारी दि. २६ सप्टेंबर पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित विशेष ट्रेन आता दि. २८ सप्टेंबरपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (९ सेवा)


०५५५७ रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई विशेष प्रत्येक मंगळवारी दि. २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित विशेष ट्रेन आता दि. २६.नोव्हेंबरपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (९ सेवा)


विशेष ट्रेन चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.


आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक ०५५५७ च्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल.


या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. तसेच प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.