मुंबई: हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवश अतिशय शुभ मानला गेला आहे. शास्त्रात या दिवसाबाबत अनेक मान्यता तसेच नियमही आहेत. या दिवशी काही कामे करणे वर्ज्य मानले जाते. जाणून घ्या शुक्रवारी काय करू नये.
शुक्रवारच्या दिवशी कोणालाही चुकूनही साखर उधार देऊ नये. या दिवशी साखर दिल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि भौतिक सुखसुविधांमध्ये कमतरता येते.
जर तुम्ही घर-जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर शुक्रवारी करू नका. शुक्रवारच्या दिवशी प्रॉपर्टी खरेदी करणे शुभ नसते. तसेच प्रॉपर्टीशी संबंधित कामे अथवा गुंतवणूक करू नये.
पैशाशी संबंधित व्यवहार शुक्रवारच्या दिवशी करू नयेत. या दिवशी पैशांची देवाणघेवाण केल्याने लक्ष्मी माता नाराज होते.
शुक्रवारच्या दिवशी स्त्री जातीचा अपमान करू नये. कारण हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस असतो. स्त्रीला लक्ष्मीस्वरूप मानले गेले आहे.
शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेदरम्यान चुकूनही तुळशीचा वापर करू नका.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…