मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये सुरू झाला आहे.
या सामन्यात भारताचा ऑलराऊंडर रवीचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकले आहे. तो पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद आहे.
अश्विनने पहिल्या डावात १०८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान अश्विनने जबरदस्त रेकॉर्डही केला.
अश्विन जगातील असा पहिला खेळाडू बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५००हून अधिक विकेट घेतल्या आणि २० ठिकाणी ५०हून अधिक स्कोरही केला.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१६ विकेट घेतल्या आहेत. सोबतच त्याने १४ अर्धशतके आणि ६ शतके ठोकली आहेत.
याबाबतीत दुसऱ्या स्थानावर स्टूअर्ट ब्रॉड आहे. त्याने कसोटीत एकूण ६०४ विकेट घेतल्या आहेत. आणि १४ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…