R. Ashwin:अश्विनने रचला इतिहास, असे करणारा एकमेव फलंदाज

  110

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये सुरू झाला आहे.


या सामन्यात भारताचा ऑलराऊंडर रवीचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकले आहे. तो पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद आहे.


अश्विनने पहिल्या डावात १०८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान अश्विनने जबरदस्त रेकॉर्डही केला.


अश्विन जगातील असा पहिला खेळाडू बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५००हून अधिक विकेट घेतल्या आणि २० ठिकाणी ५०हून अधिक स्कोरही केला.


अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१६ विकेट घेतल्या आहेत. सोबतच त्याने १४ अर्धशतके आणि ६ शतके ठोकली आहेत.


याबाबतीत दुसऱ्या स्थानावर स्टूअर्ट ब्रॉड आहे. त्याने कसोटीत एकूण ६०४ विकेट घेतल्या आहेत. आणि १४ वेळा ५०हून अधिक धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना