Health Tips: जेवणाआधी किती वेळ पाणी प्यायले पाहिजे?

  132

मुंबई: जेवण जेवण्याच्या ३० मिनिटेआधी पाणी प्यायल्याने पाचन योग्य पद्धतीने होते. सोबतच वजन घटवण्यासही मदत मिळते. तसेच पाचकरस बनण्यास मदत होते यामुळे पचनास मदत होते. यामुळे तुम्ही कमी प्रमाणात कॅलरीज खातात. जे लोक जेवणाआधी पाणी पितात त्यांचे वजन इतरांच्या तुलनेने वेगाने कमी होते. जेवणाच्या ३० मिनिटे अथवा ९० मिनिटांआधी थंड पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते. जेवणाच्या आधी खूप पाणी प्यायल्याने पोटात अॅसिड पातळ होऊ शकते आणि प्रोटीन तसेच मायक्रोन्यूट्रिएंट्स पचवण्यास कठीण होते.



एका व्यक्ती किती आणि कधी पाणी प्यायले पाहिजे?


पाणी शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. सोबतच यामुळे अनेक आजार दूर होतात. कोणताही मोसम असो स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते.


तज्ञांच्या मते जेवल्यानंतर तुम्ही लगेचच पाणी पित असाल तर त्याचा वाईट परिणाम पचनावर होते. असे केल्याने योग्य पद्धतीने पचन होत नाही आणि अनेक आजार होतात.



जेवल्यानंतर कधी प्यावे पाणी


तज्ञांच्या मते जेवल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटे आधी पाणी पिऊ शकता. जेवल्यानंतर आणि पाणी पिण्याच्या आधी वॉक फायदेशीर ठरतो. असे केल्याने जेवण सहज पचते. तसेच अनेक समस्यांपासून बचाव होतो.

Comments
Add Comment

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन