मुंबई : रेल्वेने खालील गाड्या एलएचबी कोचने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक १२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपूर गरीब रथ ६ ऑक्टोबरपासून आणि ट्रेन क्रमांक १२१८७ जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक १७०६३ मनमाड – काचीगुडा अजिंठा एक्सप्रेस २ जानेवारी २०२५ पासून तर ट्रेन क्रमांक १७०६४ काचीगुडा – मनमाड अजिंठा एक्सप्रेस १ जानेवारी २०२५ पासून धावणार आहे.
१२१८८/१२१८७ – २० वातानुकूलित- तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.
१७०६३/१७०६४ -एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित-द्वितीय, पाच वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ५ जनरल सेकंड क्लाससह १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
ट्रेन क्रमांक १७०६३/१७०६४ (२९ डिसेंबर २०२४पासून सेवांसाठी) बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…