Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे हे आहेत काही पर्याय

  150

मुंबई:गणपत्ती बाप्पांचे लवकरच आपल्या घरी आगमन होणार आहे. यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीला सुरूवात होत आहे. गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर घरी अतिशय उत्साहाचे वातावरण असते. सगळीकडे आनंदीआनंद असतो


सगळेजण या दिवसांत गणपती बाप्पाची मनोभावे पुजा आराधना करतात. सगळीकडे कसे प्रसन्न असते. गणपतीच्या या १० दिवसांमध्ये जर गणपती बाप्पााला जर त्याच्या आवडीचा प्रसाद अर्पण केला जर बाप्पा नक्कीच खुश होईल.



मोदक


गणपती बाप्पााला सर्वात प्रिय आहेत ते म्हणजे मोदक. त्यामुळे सगळ्यात पहिला नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो तो म्हणजे मोदकांचा. मोद म्हणजे आनंद. त्यांना तो आनंद मिळतो.



मालपुआ


मालपुआचा नैवेद्य शंकर भगवान यांच्यासोबत गणपतीलाही पसंत आहे. यामुळेच गणेश चतुर्थीदरम्यान एक दिवस तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता.



खीर


गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्ही खीरही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. गणपती बाप्पाचे वाहन उंदीराला खिरीचा प्रसाद आवडतो.


Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत