मुंबई:गणपत्ती बाप्पांचे लवकरच आपल्या घरी आगमन होणार आहे. यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीला सुरूवात होत आहे. गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर घरी अतिशय उत्साहाचे वातावरण असते. सगळीकडे आनंदीआनंद असतो
सगळेजण या दिवसांत गणपती बाप्पाची मनोभावे पुजा आराधना करतात. सगळीकडे कसे प्रसन्न असते. गणपतीच्या या १० दिवसांमध्ये जर गणपती बाप्पााला जर त्याच्या आवडीचा प्रसाद अर्पण केला जर बाप्पा नक्कीच खुश होईल.
गणपती बाप्पााला सर्वात प्रिय आहेत ते म्हणजे मोदक. त्यामुळे सगळ्यात पहिला नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो तो म्हणजे मोदकांचा. मोद म्हणजे आनंद. त्यांना तो आनंद मिळतो.
मालपुआचा नैवेद्य शंकर भगवान यांच्यासोबत गणपतीलाही पसंत आहे. यामुळेच गणेश चतुर्थीदरम्यान एक दिवस तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता.
गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्ही खीरही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. गणपती बाप्पाचे वाहन उंदीराला खिरीचा प्रसाद आवडतो.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…