Personal Loan: पर्सनल लोन घेताना जरूर घ्या ही काळजी

मुंबई: पर्सनल लोन घेताना लोकांना काही गोष्टींची काळजी जरूर घेतली पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमचे नुकसान होऊ शकते.


लोकांना आयुष्यात सर्वच कामांना पैसे लागतात. यासाठी लोक नोकरी करतात बिझनेस करतात. मात्र अनेकदा काही गोष्टींसाठी पैशांची गरज पडते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. यासाठी देशात अनेक बँका आहेत.


जर कोणाला घर खरेदी करायचे असेल तर होम लोनची व्यवस्थाआहे. जर कार खरेदी करायची असेल तर कार लोनची व्यवस्था आहे.


जर कोणाला खूपच गरजेचे काम असेल तर पर्सनल लोन घेतले जाते. पर्सनल लोन घेताना लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते.


जेव्हा पर्सनल लोन घेत असाल तेव्हा व्याजदर जरूर चेक करा. नाहीतर यामुळे नुकसान होऊ शकते.


यासोबतच आपला सिबिल स्कोर चेक करा. कारण जर तुमचा सिविल स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळणार नाही. यामुळे ते आधीपासूनच चेक करा.


पर्सनल लोन कधीही ब्रोकरच्या मदतीने घेऊ नका. तर सरळ बँकेकडून घ्या. तसेच महिन्याच्या ईएमआयवरून याची माहिती आधीच घ्या.

Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी2

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे