Health Tips: थंड की गरम...सकाळी उठल्यावर कोणते पाणी शरीरासाठी बेस्ट?

  104

मुंबई: सकाळी पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. मात्र हे जाणणे गरजेचे आहे की थंड की गरम पाणी पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस गरम पाणी प्यायल्याने पाचनतंत्र सुरळीत राहते.


पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. अनेक आजारांपासूनही बचाव होतो. यासाठी सर्वांना नियमितपणे २ ते ३ लीटर पाणी प्यायले पाहिजे.


आयुर्वेदानुसार पाणी पिऊन सकाळची सुरूवात केल्याने अनेक आजार दूर होतात. याच कारणामुळे अनेकजण सकाळी उठल्यावर पाणी पिणे पसंत करतात. यातील काही लोक गरम पाणी पितात तर काही जण थंड.


गरम पाणी पाचनतंत्र अॅक्टिव्ह राहते आणि आतड्यांमधील घाणे बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्ममध्येही वाढ होते. गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले फॅट वेगाने बर्न होते. सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन वेगाने घटण्यास मदत होते.


आरोग्य तज्ञांनुसार सकाळी-सकाळी गरम पाणी प्यायले पाहिजे. कारण थंड पाण्यामुळे नुकसान होते. थंड पाण्यामुळे पाचनतंत्र संकुचित करून अनेक समस्या निर्माण करू शकतात. यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो.

Comments
Add Comment

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन