मुंबई: सकाळी पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. मात्र हे जाणणे गरजेचे आहे की थंड की गरम पाणी पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस गरम पाणी प्यायल्याने पाचनतंत्र सुरळीत राहते.
पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. अनेक आजारांपासूनही बचाव होतो. यासाठी सर्वांना नियमितपणे २ ते ३ लीटर पाणी प्यायले पाहिजे.
आयुर्वेदानुसार पाणी पिऊन सकाळची सुरूवात केल्याने अनेक आजार दूर होतात. याच कारणामुळे अनेकजण सकाळी उठल्यावर पाणी पिणे पसंत करतात. यातील काही लोक गरम पाणी पितात तर काही जण थंड.
गरम पाणी पाचनतंत्र अॅक्टिव्ह राहते आणि आतड्यांमधील घाणे बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्ममध्येही वाढ होते. गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले फॅट वेगाने बर्न होते. सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन वेगाने घटण्यास मदत होते.
आरोग्य तज्ञांनुसार सकाळी-सकाळी गरम पाणी प्यायले पाहिजे. कारण थंड पाण्यामुळे नुकसान होते. थंड पाण्यामुळे पाचनतंत्र संकुचित करून अनेक समस्या निर्माण करू शकतात. यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…