Health Tips: थंड की गरम...सकाळी उठल्यावर कोणते पाणी शरीरासाठी बेस्ट?

मुंबई: सकाळी पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. मात्र हे जाणणे गरजेचे आहे की थंड की गरम पाणी पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस गरम पाणी प्यायल्याने पाचनतंत्र सुरळीत राहते.


पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. अनेक आजारांपासूनही बचाव होतो. यासाठी सर्वांना नियमितपणे २ ते ३ लीटर पाणी प्यायले पाहिजे.


आयुर्वेदानुसार पाणी पिऊन सकाळची सुरूवात केल्याने अनेक आजार दूर होतात. याच कारणामुळे अनेकजण सकाळी उठल्यावर पाणी पिणे पसंत करतात. यातील काही लोक गरम पाणी पितात तर काही जण थंड.


गरम पाणी पाचनतंत्र अॅक्टिव्ह राहते आणि आतड्यांमधील घाणे बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्ममध्येही वाढ होते. गरम पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले फॅट वेगाने बर्न होते. सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन वेगाने घटण्यास मदत होते.


आरोग्य तज्ञांनुसार सकाळी-सकाळी गरम पाणी प्यायले पाहिजे. कारण थंड पाण्यामुळे नुकसान होते. थंड पाण्यामुळे पाचनतंत्र संकुचित करून अनेक समस्या निर्माण करू शकतात. यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल