मैदानात उतरण्यासाठी शमी उत्सुक, पुनरागमनाबाबत आले मोठे अपडेट

  57

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापती आणि सर्जरीमुळे गेल्या ९ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र आता तो फिट झाला आहे.


शमीने वनडे वर्ल्डकप २०२४ फायनलनंतर सामना खेळलेला नाही. यानंतर तो टाचेच्या दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्याची सर्जरीही झाली.


शमी दुखापतीमुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपही खेळू शकला नाही. तो एनसीएमध्ये रिहॅबमध्ये आहे आणि नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. तो डोमेस्टिक क्रिकेटमधून पुनरागमन करेल.


शमी रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकोत. शमी आणि त्याचा छोटा भाऊ मोहम्मद कैफला बंगाल स्क्वॉडच्या संभाव्य ३१ प्लेयर्सच्या लिस्टमध्ये सामील केले गेले.


पीटीआयच्या माहितीनुसार शमी बंगालचे पहिले दोन सामने खेळू शकतो. हे सामने ११ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश आणि १८ ऑक्टोबरपासून बिहारविरुद्ध होणार आहेत.


सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होत आहे. यात शमी खेळणे अशक्य दिसत आहे. मात्र ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळू शकतो.

Comments
Add Comment

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक