मैदानात उतरण्यासाठी शमी उत्सुक, पुनरागमनाबाबत आले मोठे अपडेट

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापती आणि सर्जरीमुळे गेल्या ९ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र आता तो फिट झाला आहे.


शमीने वनडे वर्ल्डकप २०२४ फायनलनंतर सामना खेळलेला नाही. यानंतर तो टाचेच्या दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्याची सर्जरीही झाली.


शमी दुखापतीमुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकपही खेळू शकला नाही. तो एनसीएमध्ये रिहॅबमध्ये आहे आणि नेट्समध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. तो डोमेस्टिक क्रिकेटमधून पुनरागमन करेल.


शमी रणजी ट्रॉफीमध्ये खेळू शकोत. शमी आणि त्याचा छोटा भाऊ मोहम्मद कैफला बंगाल स्क्वॉडच्या संभाव्य ३१ प्लेयर्सच्या लिस्टमध्ये सामील केले गेले.


पीटीआयच्या माहितीनुसार शमी बंगालचे पहिले दोन सामने खेळू शकतो. हे सामने ११ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश आणि १८ ऑक्टोबरपासून बिहारविरुद्ध होणार आहेत.


सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू होत आहे. यात शमी खेळणे अशक्य दिसत आहे. मात्र ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळू शकतो.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.