मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएममधून फ्रीमध्ये पैसे काढण्यासाठी मर्यादा ठरवली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक ट्रान्झॅक्शनवर बँकेकडून फी वसूल केली जाते.
मर्यादेपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन झाल्यास पुढील प्रत्येक वेळेस पैसे काढण्यावर २१ रूपये शुल्क लावले जाते.
१ जानेवारी २०२२ पासून नवे शुल्क लागू लागू करण्यात आले आहे.
ग्राहक दर महिन्याला आपल्या बँकेच्या एटीएममधून ५ वेळा पैसे काढू शकतात.
दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची ही मर्यादा ३ वेळा आहे.
बिगर मेट्रो शहरात ग्राहक दुसऱ्या एटीएममधून ५ वेळा पैसे काढू शकतात.
नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर बँकेकडून ६ रूपयांचे शुल्क लावले जाते.
याशिवाय प्रत्येक दिवशीही पैसे काढण्याची मर्यादाही ठरवण्यात आली आहे.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…