माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज शुक्रवारी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने भाजप नेत्यांनी त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सदैव अटल येथे पोहोचत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.


अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्ट २०१८मध्ये दिल्लीमध्ये झाले होते. त्यांचा जन्म १९२४ला ग्वालियरमध्ये झाला होता. पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली श्रद्धांजली


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील समाधीस्थळ सदैव अटल येथे हजेरी लावली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदैव अटल येथे जात माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी अनेकदा आपल्या भाषणादरम्यान अटलजींचा उल्लेख करतात.



एनडीए नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली


केंद्रीय मंत्री आणि एनडीए नेत्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक एनडीएचे नेते सदैव अटल येथे पोहोचले.
Comments
Add Comment

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या

US-India Trade Deal: वर्षभराच्या चर्चेनंतर भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत; ट्रम्प-मोदींच्या चर्चेनंतर 'टॅरिफ'मध्ये मोठी कपात

भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः पंतप्रधान