कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण, रुग्णालय तोडफोडप्रकरणी १२ आरोपी अटकेत

नवी दिल्ली: कोलकातामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) स्पेशल क्राइम टीमने एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची माहिती घेतली. एजन्सीने हा दौरा पूर्ण केला आहे. यासोबतच सीबीआयने ५ डॉक्टरांचा समन्स बजावले आहे. तसेच या रुग्णालयात तोडफोड केल्या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.


सीबीआयच्या टीमने पहिल्या मजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत तपासणी केली.टीमने वर जाऊन पाहिले की किती नुकसान झाले आहे आणि तसेच जिथे ही घटना घडली तेथे उपद्रव्यांनी काही तोडफोड केली का याचीही तपासणी केली.


सीबीआयने ही केस हाती घेऊन दोन द्वस झाले आहे. घटनेच्या दिवशी रात्री असे काय घडले होते याचा तपास एजन्सी करत आहे. पोलीस या घटनेचा तपास कसे करत होते आणि रुग्णालय प्रशासन पोलिसांना कशा प्रकारे मदत करत होते याचाही तपास केला जात आङे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय सध्या आरजी करचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांच्याबाबत माहिती मिळवत आहे. तसेच नर्सिग स्टाफकडेही चौकशी केली जात आहे.


या घटनेविरोधा डॉक्टरांनी केलेल्या विरोध प्रदर्शनादरम्यान अज्ञात लोकांच्या एका गटाने रुग्णालयात घुसखोरी केली होती. या हल्लेखोरांनी आपातकालीन विभाग आणि नर्सिंग स्टेशनमध्ये तोडफोड केली तसेच औषधांच्या दुकानांचीही तोडफोड केली होती. तेथील सीसीटीव्हींचेही नुकसान केले होते.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही