या देशात भारताची १०० रूपयाची नोट २ हजार रूपयांइतकी, पर्यटकांची होते गर्दी

Share

मुंबई: भारतात जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की एक देश असाही आहे जिथे भारतातील १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि येथे भारतीय करन्सी १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे.

कोणता देश

भारतीयांना हे ऐकायला मजा येईल की त्यांचे १०० रूपये म्हणजे २००० रूपयांइतके आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पर्यटनस्थळाबद्दल सांगत आहोत जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. इंडोनेशियामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. मिळालेल्या माहितीनुसार जुलै २०२४पर्यं इंडोनेशियामध्ये १ भारतीय रूपया साधारण १८९.५६ इंडोनेशियाई रूपयांच्या बरोबर आहे. भारताचे १०० रूपये येथील १९०० रूपयांच्या आसपास आहेत.

निशुल्क व्हिसा

याशिवाय इंडोनेशिया भारतीयांच्या आगमनासाठी निशुल्क व्हिसा देतात. त्यामुळे येथील प्रवास सुखकर आणि आनंदी होतो. येथे भारतीय लोक व्यापारही करतात. इंडोनेशियामध्ये राजकीय अस्थिरता अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम इंडोनेशियाई रूपयावर भारी पडत आहे. याच कारणामुळे येथे भारतीय रूपया नेहमीच मजबूत राहतो.

टूरिस्ट प्लेस

इंडोनेशिया भारतीयांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे सुट्टी घालवण्यासाठी आणि सैर सपाटा करण्यासाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे जगभरातील पर्यटक येतात. येथे रूपया मजबूत असल्याने तेथे राहण्यासाठी भारतीयांना अधिक किफायतशीर होते.

Recent Posts

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

42 seconds ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

36 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago