या देशात भारताची १०० रूपयाची नोट २ हजार रूपयांइतकी, पर्यटकांची होते गर्दी

मुंबई: भारतात जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की एक देश असाही आहे जिथे भारतातील १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि येथे भारतीय करन्सी १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे.

कोणता देश


भारतीयांना हे ऐकायला मजा येईल की त्यांचे १०० रूपये म्हणजे २००० रूपयांइतके आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पर्यटनस्थळाबद्दल सांगत आहोत जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. इंडोनेशियामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. मिळालेल्या माहितीनुसार जुलै २०२४पर्यं इंडोनेशियामध्ये १ भारतीय रूपया साधारण १८९.५६ इंडोनेशियाई रूपयांच्या बरोबर आहे. भारताचे १०० रूपये येथील १९०० रूपयांच्या आसपास आहेत.

निशुल्क व्हिसा


याशिवाय इंडोनेशिया भारतीयांच्या आगमनासाठी निशुल्क व्हिसा देतात. त्यामुळे येथील प्रवास सुखकर आणि आनंदी होतो. येथे भारतीय लोक व्यापारही करतात. इंडोनेशियामध्ये राजकीय अस्थिरता अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम इंडोनेशियाई रूपयावर भारी पडत आहे. याच कारणामुळे येथे भारतीय रूपया नेहमीच मजबूत राहतो.

टूरिस्ट प्लेस


इंडोनेशिया भारतीयांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे सुट्टी घालवण्यासाठी आणि सैर सपाटा करण्यासाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे जगभरातील पर्यटक येतात. येथे रूपया मजबूत असल्याने तेथे राहण्यासाठी भारतीयांना अधिक किफायतशीर होते.
Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या