या देशात भारताची १०० रूपयाची नोट २ हजार रूपयांइतकी, पर्यटकांची होते गर्दी

मुंबई: भारतात जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की एक देश असाही आहे जिथे भारतातील १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि येथे भारतीय करन्सी १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे.

कोणता देश


भारतीयांना हे ऐकायला मजा येईल की त्यांचे १०० रूपये म्हणजे २००० रूपयांइतके आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पर्यटनस्थळाबद्दल सांगत आहोत जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. इंडोनेशियामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. मिळालेल्या माहितीनुसार जुलै २०२४पर्यं इंडोनेशियामध्ये १ भारतीय रूपया साधारण १८९.५६ इंडोनेशियाई रूपयांच्या बरोबर आहे. भारताचे १०० रूपये येथील १९०० रूपयांच्या आसपास आहेत.

निशुल्क व्हिसा


याशिवाय इंडोनेशिया भारतीयांच्या आगमनासाठी निशुल्क व्हिसा देतात. त्यामुळे येथील प्रवास सुखकर आणि आनंदी होतो. येथे भारतीय लोक व्यापारही करतात. इंडोनेशियामध्ये राजकीय अस्थिरता अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम इंडोनेशियाई रूपयावर भारी पडत आहे. याच कारणामुळे येथे भारतीय रूपया नेहमीच मजबूत राहतो.

टूरिस्ट प्लेस


इंडोनेशिया भारतीयांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे सुट्टी घालवण्यासाठी आणि सैर सपाटा करण्यासाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे जगभरातील पर्यटक येतात. येथे रूपया मजबूत असल्याने तेथे राहण्यासाठी भारतीयांना अधिक किफायतशीर होते.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले