या देशात भारताची १०० रूपयाची नोट २ हजार रूपयांइतकी, पर्यटकांची होते गर्दी

मुंबई: भारतात जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की एक देश असाही आहे जिथे भारतातील १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगत आहोत जिथे जगभरातील पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि येथे भारतीय करन्सी १०० रूपयांची नोट दोन हजार रूपयांइतकी आहे.

कोणता देश


भारतीयांना हे ऐकायला मजा येईल की त्यांचे १०० रूपये म्हणजे २००० रूपयांइतके आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पर्यटनस्थळाबद्दल सांगत आहोत जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. इंडोनेशियामध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. मिळालेल्या माहितीनुसार जुलै २०२४पर्यं इंडोनेशियामध्ये १ भारतीय रूपया साधारण १८९.५६ इंडोनेशियाई रूपयांच्या बरोबर आहे. भारताचे १०० रूपये येथील १९०० रूपयांच्या आसपास आहेत.

निशुल्क व्हिसा


याशिवाय इंडोनेशिया भारतीयांच्या आगमनासाठी निशुल्क व्हिसा देतात. त्यामुळे येथील प्रवास सुखकर आणि आनंदी होतो. येथे भारतीय लोक व्यापारही करतात. इंडोनेशियामध्ये राजकीय अस्थिरता अधिक आहे. त्यामुळे याचा परिणाम इंडोनेशियाई रूपयावर भारी पडत आहे. याच कारणामुळे येथे भारतीय रूपया नेहमीच मजबूत राहतो.

टूरिस्ट प्लेस


इंडोनेशिया भारतीयांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे सुट्टी घालवण्यासाठी आणि सैर सपाटा करण्यासाठी लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे जगभरातील पर्यटक येतात. येथे रूपया मजबूत असल्याने तेथे राहण्यासाठी भारतीयांना अधिक किफायतशीर होते.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव