चुकूनही रात्रीच्या वेळेस या २ गोष्टी देऊ नका, नाहीतर...

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस काही गोष्टींचे दान कधीही घरातील बाहेर व्यक्तींना करू नये.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या गोष्टी अंधार झाल्यानंतर दुसऱ्यांना देत असाल तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. वास्तुशास्त्राच्या मते असे केल्याने आनंद संपून जातो. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस कधीही कोणाला दूध देऊ नये. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

दुधाचा संबंध चंद्रासोबतच सूर्याशी असतो. यासाठी असे करणे शुभ नसते. या चुकीमुळे घराची सुबत्ता कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. कुटुंबाचे सुख कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चुकूनही दह्याचे दान करू नये. असे करणे अशुभ मानले जाते. दही हे शुक्राचे प्रतीक मानले जाते. यामुळे सुख-वैभव मिळते. यामुळे सूर्यास्ताआधी दह्याचे दान करावे.

वास्तुशास्त्रानुसार जे लोक सूर्यास्तानंतर दह्याचे दान करतात ते नेहमी त्रस्त राहतात. जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो.
Comments
Add Comment

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने आज २०२५चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. यंदाचा

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव! धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे :जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा