चुकूनही रात्रीच्या वेळेस या २ गोष्टी देऊ नका, नाहीतर...

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस काही गोष्टींचे दान कधीही घरातील बाहेर व्यक्तींना करू नये.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या गोष्टी अंधार झाल्यानंतर दुसऱ्यांना देत असाल तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. वास्तुशास्त्राच्या मते असे केल्याने आनंद संपून जातो. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस कधीही कोणाला दूध देऊ नये. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

दुधाचा संबंध चंद्रासोबतच सूर्याशी असतो. यासाठी असे करणे शुभ नसते. या चुकीमुळे घराची सुबत्ता कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. कुटुंबाचे सुख कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चुकूनही दह्याचे दान करू नये. असे करणे अशुभ मानले जाते. दही हे शुक्राचे प्रतीक मानले जाते. यामुळे सुख-वैभव मिळते. यामुळे सूर्यास्ताआधी दह्याचे दान करावे.

वास्तुशास्त्रानुसार जे लोक सूर्यास्तानंतर दह्याचे दान करतात ते नेहमी त्रस्त राहतात. जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो.
Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे