चुकूनही रात्रीच्या वेळेस या २ गोष्टी देऊ नका, नाहीतर...

  85

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस काही गोष्टींचे दान कधीही घरातील बाहेर व्यक्तींना करू नये.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या गोष्टी अंधार झाल्यानंतर दुसऱ्यांना देत असाल तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. वास्तुशास्त्राच्या मते असे केल्याने आनंद संपून जातो. तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस कधीही कोणाला दूध देऊ नये. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

दुधाचा संबंध चंद्रासोबतच सूर्याशी असतो. यासाठी असे करणे शुभ नसते. या चुकीमुळे घराची सुबत्ता कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. कुटुंबाचे सुख कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा चुकूनही दह्याचे दान करू नये. असे करणे अशुभ मानले जाते. दही हे शुक्राचे प्रतीक मानले जाते. यामुळे सुख-वैभव मिळते. यामुळे सूर्यास्ताआधी दह्याचे दान करावे.

वास्तुशास्त्रानुसार जे लोक सूर्यास्तानंतर दह्याचे दान करतात ते नेहमी त्रस्त राहतात. जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो.
Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल